सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

किल्ल्यावरील प्रश्न वसति गृहावरील प्रश्न

 1)एका किल्ल्यावर 850 सैनिकाना 26 दिवस अन्न पुरते . जर 6 दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल ?

2) एका किल्ल्यावर 1200 सैनिकाना 60 दिवस अन्न पुरते . जर 30 दिवसानंतर 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल ?

3) एका वसतीगृहात  400 मुलांना 12 दिवस अन्न पुरते . जर  आणखी 80 मुले  वसतीगृहात जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल ?

4) एका किल्ल्यावर 100 सैनिकाना 10 दिवस अन्न पुरते . जर 2 दिवसानंतर 60 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल ?

5)  एका किल्ल्यावर 600 सैनिक आहेत त्यांना किल्ल्यावरील अन्न 41 दिवस पुरते परंतु 37 दिवसांनी 360 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न किती दिवस पुरेल  ?

6)  एका किल्ल्यावर 150 सैनिक आहेत त्यांना किल्ल्यावरील अन्न 45 दिवस पुरते परंतु 10 दिवसांनी 25 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न किती दिवस पुरेल  ?

7)  एका किल्ल्यावर 200 सैनिकाना 30 दिवस अन्न पुरते . जर 10 दिवसानंतर 50 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर अन्न किती दिवस पुरेल ?

8) एका किल्ल्यावर 150 सैनिक आहेत त्यांना किल्ल्यावरील अन्न 50 दिवस पुरते परंतु 20 दिवसांनी 50 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न किती दिवस पुरेल  ?